गरीब विद्यार्थ्यी साहय योजनेमध्ये प्रतिवर्षी गरीब होतकरु मुलांना मोफत गणवेश व वहया पुस्तके देण्याची व्यवस्था.
संस्कार विद्यावर्धिनी अभियानातून, शिक्षकांच्या माध्यमातून प्रश्नांची उकल करणारा असा विद्यार्थी तयार करणे यासाठी हे संस्कार विद्यावर्धिनी अभियान.